राज्याचे नवे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी अलीकडेच आपल्या ठाणे भेटीत जिल्ह्यात मोठ्या संख्येने पोलीसमित्र नियुक्त करण्याचे आदेश दिल्यावर आता पोलीसमित्रांकरिता ...
फ्रान्सवर नुकताच भीषण हल्ला झाला आणि मुंबईवर २६-११ रोजी झालेल्या हल्ल्याच्या आठवणी जाग्या झाल्या. यापूर्वी मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते ...
स्थानिक स्वराज्य संस्थेचे ग्रामपंचायत हा मुलभूत पाया असला तरी सांसदिय नियम परंपरे प्रमाणेच हा कारभार होत असतो. मात्र जर तसे होत नसेल तर त्याला मनमानी म्हणावे लागेल. ...
महापालिकेच्या सचिव विभागाविषयी नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. निवडणुकीपासून सहा महिन्यांत झालेल्या सभांचे इतिवृत्त चार दिवसांपूर्वी नगरसेवकांना अभ्यासण्यासाठी पाठविण्यात आले ...
एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून देणारे इंटरनेट स्मार्टफोनच्या माध्यमातून एका मुठीत आले आहे. स्मार्टफोन्समुळे एकाच वेळी जगाच्या कानाकोपऱ्यातील माहिती आणि लोकांशी संपर्क ठेवणे सहज शक्य झाले आहे. ...
शहरातील लँडमार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वंडर्स पार्कमधील हायटेक राइडचे आकर्षण कमी झाले आहे. जवळपास तीन वर्षांमध्ये ७ लाख ८४ हजार २६९ नागरिकांनी उद्यानास भेट दिली आहे. ...