महापालिकेने वंडर्स पार्क लग्नसोहळ्यासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याने उद्यानाला लग्नाच्या हॉलचे स्वरूप प्राप्त झाले आहे. लग्न, इतर कार्यक्रमांसाठी जेवणाची आॅर्डर फूड ...
रात्री-अपरात्री घरी परतणाऱ्या नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले होत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. संपूर्ण शहरात सुमारे तीन हजार कुत्रे आहेत. ...
ग्रामीण महाराष्ट्राचे भवितव्य शिक्षकांच्या हातात आहे. याच शिक्षकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे भवितव्य घडवायचे आहे, याची पुरेपूर जाण आघाडी सरकारला आहे. म्हणूनच केवळ तीन ...
गेली अनेक वर्षे रखडलेला पनवेल बसस्थानकाचा मेकओव्हर करण्यास एसटी मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) या माध्यमातून विकास करण्याकरिता ...