२०१४ मधील विधानसभा निवडणुकीच्या वेळी सर्वत्र मोदी लाट होती. त्यामुळे भाजप आणि सेना यांची युती नव्हती. त्यामुळे सेना-भाजप परस्परांसमोर उभे ठाकले होते ...
गिधाड पक्षी हा मृत जनावरांवार उपजिवीका करणारा आणि पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतील महत्वाचा दुवा आहे. सध्या गिधाडांच्या अस्तित्वाच्या फारच कमी खुणा राज्यामध्ये नोंदविल्या गेल्या आहेत. ...
मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन्स युनियनकडून सोमवारी पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनामुळे मुंबई उपनगरवासीयांना मोठे हाल सोसावे लागले. मुंबईकरांना मोठी पायपीट करावी लागली. ...
ऐंशी टक्के प्रवाशांना लोकलशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने, ते सकाळी देवाकडे हात जोडूनच लोकलच्या प्रवासाला सुरुवात करतात, असे म्हणत उच्च न्यायालयाने रेल्वेच्या कारभारावर ...
महापालिकेने २०१६ - १७ साठीचा १,९७५. ८५ कोटी रुपयांचा व २०१५-१६ चा १,८४६.५२ कोटी रुपयांचा सुधारित अर्थसंकल्प आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्थायी समितीमध्ये सादर केला. ...
महापालिकेचा संपूर्ण कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अपयशी ठरला आहे. तर प्रशासनाचाच प्रयत्न फसल्याची संधी साधत नगरसेवकांनाही टॅबचा मोह अनावर झाल्याचे दिसत आहे ...