सात वर्षांत वीजनिर्मितीचे तीन प्रकल्प कचऱ्यात गेल्यानंतर महापालिकेला पुन्हा वीजनिर्मितीचे स्वप्न पडू लागले आहे. १८० कोटी रुपये खर्च करून कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प ...
महापालिका शाळांतील संगणक कक्ष मागील वर्षभरापसून बंद असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे स्कूल व्हिजनअंतर्गत स्मार्ट शिक्षणाचा टेंभा मिरविणाऱ्या प्रशासनाचे पितळ उघडे पडले आहे ...
शहरात मोकाट जनावरांचा उपद्रव वाढतच चालला असून गतवर्षात अशा ३३४ प्राण्यांची पालिकेने धरपकड केली आहे. त्यापैकी मालकी हक्क असलेल्या प्राण्यांच्या मालकांकडून ...
सरकारची इच्छा असेल तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाची पुनर्बांधणी आणि या गडाला शिवकालीन गतवैभव प्राप्त करून देणे शक्य असल्याचे प्रतिपादन ...
लोकल, ट्रेनमधून प्रवास करतानाच रेल्वे हद्दीत होणाऱ्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून करण्यात आलेल्या कारवाईत ...