दिघ्यासह राज्यातील सर्व बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र हे धोरण लाल फितीत अडकल्याने दिघेकरांच्या घरावर हातोडा पडणार, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. ...
मराठीच्या मुद्द्यावरून मनसेने पुन्हा राजकारण सुरू केल्याचे कांदिवलीतील घटनेतून दिसून येत आहे. आता चारकोपमध्ये हिंदी आणि इंग्रजीत असलेल्या दुकानांच्या ...
घोटाळेबाज ठेकेदारांना निविदा प्रक्रियेतून हद्दपार केल्यानंतर फेरनिविदा मागविण्याचे पालिकेचे तीन प्रयत्न फेल गेले आहेत़ ठेकेदार मिळत नसल्याने मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप सुरू झालेली नाही़ ...
ऐरोलीमध्ये ५४ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नाट्यगृहाचे काम रखडविण्याची नाटकबाजी सुरू आहे. काम पूर्ण करण्याची मुदत संपत आली तरी अद्याप पाया भरण्याचे कामही पूर्ण झालेले नाही ...
स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्यातील २६ महानगरपालिका व २३९ नगरपालिकांमध्ये स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. सर्व शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी ८ लाख ३१ ...