जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे ...
समुद्रकिनारी पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्रसुरक्षा व पर्यटन विकासाकरिता विशेष आर्थिक सहाय्य मिळावे ...
मार्च महिन्यापूर्वी सर्वच विभागाकडून मोठ्या प्रमाणात करवसुली करण्याकरिता कारवाया केल्या जातात त्याप्रमाणे महावितरणने देखील कारवाईस प्रारंभ केला आहे ...
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक शिक्षित युवकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. बी.कॉम., एम.कॉम अशा उच्चशिक्षित लोकांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असे नाही. ...
स्मार्ट नवी मुंबईमधील झोपडपट्टी परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी रोज ४ ते ८ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. दगडखाण ते शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतुकीचे साधन नसल्याने मुलांची रोजच दमछाक होत आहे. ...