शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा वाढला की इतर गोष्टींवर त्याचा परिणाम होऊन देशाची अथवा राज्याची प्रगती होत असते. परंतु राज्यात हृदयविकाराची टक्केवारी ३५ टक्क्यांवरून ती आता ४२ टक्क्यांपर्यंत पोहचली ...
इ.स. ६०० ते ७०० मधील इतिहासाचे साक्षीदार असलेल्या पनवेल, पेण आणि अलिबाग तालुक्यातील किल्ले रतनगड, सोनगिरी, महलमिऱ्या, माणिकगड, सागरगड या गडांचे जतन व संरक्षणासाठी तसेच ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ठाणे महापालिकेने नवीन शौचालये उभारण्याचे निश्चित केले आहे. तसेच शहरात अस्तित्वात असलेल्या शौचालयांची साफसफाई आणि निगा देखभालीसाठीदेखील पालिकेने पावले उचलली आहेत. ...
राज्याच्या नागरी भागात ३१ डिसेंबर २०१५पूर्वी झालेली अनधिकृत बांधकामे काही अटींसह नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, या निर्णयाचा राज्यातील लाखो नागरिकांना होणार आहे. ...
कोणत्याही प्रांतातून आलेली व्यक्ती ही गेली १५ वर्षे मुंबईत राहत असेल आणि तिला कामचलाऊ मराठी बोलता येत असेल तर तिला रिक्षा परवाने देणारच, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले ...
आदिवासी कुटुंबांमधील अठराविश्वे दारिद्र्य, मुलींकडे सातत्याने होणारे दुर्लक्ष आणि मुलींनी घराबाहेर पाऊल ठेवताच त्यांच्यावर डोळा ठेवून असलेले नरपशू... ...
मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाची चाचणी १२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी मध्यरात्री १२ ते रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. ...
उन्हाळी सुटीनिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने एलटीटी ते करमाळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल ते ३ जूनपर्यंत धावणारी ही ट्रेन आठवड्यातून एकदा धावेल ...
सण-उत्सव, मोठे समारंभ, व्हीआयपी बंदोबस्त अथवा आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना आॅन ड्युटी २४ तास राहावे लागते. वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीस वैफल्यग्रस्त, चिडचिडे बनू लागले आहेत. ...
नवी मुंबईच्या ‘कल्याणी महिला बाल सेवा संस्थे’चा संस्थापक रामचंद्र करंजुले याला सत्र न्यायालयाने १९ मूकबधिर व गतिमंद मुलींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली होती ...