एमआयडीसीसारख्या भागात जाऊन कचराकुंड्या पालथ्या घालायच्या. काच, कागद, पुठ्ठा, लोखंडी वस्तू, पत्रा या वस्तू गोळा करून भंगारच्या दुकानात विकायच्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांमधून संसाराचा गाडा हाकायचा ...
जागतिक समस्या बनलेल्या ई-कचऱ्याच्या विळख्यात नवी मुंबई सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासनाचे निर्देश असतानाही प्रशासनाने ई-कचरा व्यवस्थापनाची ठोस उपाययोजना केलेली नाही ...
रायगड जिल्ह्यात कडक उन्हाचे चटके असह्य होत असतानाच दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळा तीव्र जाणवू लागल्या आहेत. पेण तालुक्यात प्रत्यक्षपणे दोन आणि खालापूर तालुक्यात एका ...
मुंबईकर दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत असलेल्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे कारशेड आरे कॉलनीत उभारण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या बैठकीत झाला ...
बीएआरसीचे शास्त्रज्ञ असल्याचे सांगून संशोधनासाठी विशेष भांड्याचा शोध सुरू आहे. त्याकरिता वाटेल ती किंमत द्यायची तयारी असल्याचे सांगून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा ...
विविध तंत्रज्ञानाच्या विकासामुळे एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचे प्रमाण कमी होत असून, यामुळे नातेसंबंधांमधील अंतर वाढत आहे. संवाद कमी झाल्यामुळे गैरसमज निर्माण होत आहेत ...