होळी आणि रंगपंचमीसाठी सध्या मुंबई सज्ज झाली असून, बाजारपेठा पिचकाऱ्या आणि रंगपंचमीच्या रंगांनी बहरून गेला आहे. बाजारपेठांत रंगीबेरंगी अशा रंगांची उधळण होत असून ...
कामोठे वसाहत ही समस्यांची आगर मानले जाते. अडचणी, प्रश्न आणि समस्य सोडून दुसरा विषयच येथे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सिडकोने पावसाच्या पाण्याचा निचरा ...
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ जून २०१५ ला अधिसूचना काढून रायगड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले ...
खालापूर तालुक्यातील ताकई ते साजगाव व साजगाव ते आडोशी हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्याचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. ...