जुईनगरमधील रेल्वे कॉलनीतील सांडपाणी साठविण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून एक महिला २० फूट खोल गटारात पडली. पायाला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने सदर महिलेचा ...
पाण्याच्या वापरावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने शहरातील विहिरींमधील पाणीवापरावर बंदी घातली आहे. शहरात सुमारे १३० विहिरी असून त्यापैकी अनेक विहिरींमधील ...
महापालिका प्रशासन व खाजगी शिक्षण संस्थांच्या उदासीनतेमुळे शहरात शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना चांगल्या शाळेतील प्रवेशापासून ...
राज्यभरात दुष्काळाचे सावट आहे. शेतीमध्ये काम राहिले नाही, तसेच शिक्षण घेवून देखील उपासमारीची वेळ आली आहे. नोकऱ्या मिळत नाहीत अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्त तरुणांनी थेट ...
नवी मुंबईतील गावठाणमध्ये अनधिकृतपणे बांधकाम करून उभारलेल्या प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, डिसेंबर २०१२ पूर्वी बांधलेल्या ...
पोलिसांच्या ९० जागांसाठी तब्बल १४,०३३ अर्ज आले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणांनी नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या बाहेर पदपथ व इतर मोकळ्या जागांवर मुक्काम केला आहे. ...
कामोठेतील रस्त्यांच्या दूरवस्थेवर ‘लोकमत’ने ‘झकास कामोठे भकास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रकाश टाकला होता. याची दखल घेत सिडकोने बुधवारी खड्डे बुजविण्यासाठी निविदा ...
पनवेल परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाअभावी ऐतिहासिक शहराला विविध समस्यांनी घेरले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘काही तरी कर पनवेलकर’ ...
मुंबई विमानतळावर २० मार्चला तस्कराकडून हस्तगत करण्यात आलेली एकूण १४३ कासवे संवर्धनासाठी २२ मार्चला कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आली होती. आफ्रिका खंडातील एका ...