मुंबईत विदर्भ भवन उभारण्यासाठी बॉम्बे पोर्ट आणि जेएनपीटी आदींच्या माध्यमातून एक कोटी मिळवून देण्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना दिली ...
शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली ...
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उभारलेली बांधकामे नियमित करण्याचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. या प्रश्नावर शासनाकडून केवळ घोषणाबाजी केली जात आहे, प्रत्यक्ष मात्र कोणत्याही ...
महापालिकेच्या वतीने घणसोली येथे साकारत असलेल्या आदर्श आगाराचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. कामाची मुदत संपत आल्याने ठेकेदाराकडून उर्वरित कामे शीघ्रगतीने सुरू ...
महानगरपालिकेच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीची भोकरपाडा सबस्टेशन येथील देखभाल व दुरु स्तीची कामे हाती घेण्यात ...
किरकोळ व्यवसायातून माथाडी कायदा व बाजार समितीचे नियमन वगळण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात माथाडी कामगारांनी सोमवारी एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारला आहे. ...
राज्यातील ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत बांधलेली सहा लाख अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. परंतु सिडकोकडून प्रकल्पग्रस्तांची फक्त डिसेंबर २०१२ पर्यंतचीच ...