एक चार वर्षांचा मुलगा कुतुहलापोटी नालासोपारा शहरातून निघालेल्या मोर्चात सामील झाला. वसईत मोर्चा संपल्यानंतर सगळी पांगापांग झाली आणि अचानक एकटा पडलेल्या ...
दारूच्या नशेत असलेल्या रेशन बुबेरा (२३) याने आपला मोठा भाऊ नितीन (२६) याच्यावर किरकोळ कारणावरून चाकूने वार केल्याची घटना कळव्याच्या खारीगाव भागात शनिवारी घडली ...
उपनगरीय प्रवाशांना प्रतीक्षेत असणारी एसी (वातानुकूलित) लोकल येत्या मंगळवारी मुंबईत दाखल होणार आहे. ही लोकल दाखल झाल्यानंतर ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर तिच्या चाचण्या ...
प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी प्रिन्सेस केट मिडलटन हे ब्रिटनचे शाही दाम्पत्य भारत दौऱ्यावर येणार असून, १० एप्रिल रोजी हे दाम्पत्य मुंबईत येत आहे ...
रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वे कॉलनीमधील कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कर्मचाऱ्यांसाठी असणारे रुग्णालयही बंद अवस्थेत आहे ...
हार्डेलिया केमिकल कंपनीमुळे कुकशेत गावचे १९९५ मध्ये नेरूळमध्ये पुनर्वसन करण्यात आले. गावचे स्थलांतर झाले, परंतु मंदिर मात्र जुन्याच ठिकाणी असल्याचे दु:ख ग्रामस्थांना सदैव होत ...
बांधकाम मजुरांच्या कामाच्या वेळा, सतत बदलणारे ठिकाण, उघड्यावरील संसार अशा अनेक समस्यांमुळे त्यांच्या घरातील मुलांचे शिक्षण मात्र अर्ध्यावरच तुटते तर काहींना मात्र शाळेची पायरी देखील ...
कर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. ...