वाशी खाडीपुलावरून उडी मारून दोघा अल्पवयीन मुलांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकारात एकाचा मृत्यू झाला असून, दुसऱ्याला खाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले ...
दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे ...
पनवेलमध्ये नद्यांचे शुध्दीकरण व सुशोभीकरणाचे महत्त्वाकांक्षी अभियान हाती घेण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तक्का येथील गाढी नदीच्या पात्रात ...
मुरुड तालुक्याची लोकसंख्या ६५ हजाराच्या वर असून, २४ ग्रामपंचायती आहेत. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला साळाव ते नांदगाव तर दक्षिण बाजूस मुरुड ते सावली असा सागरीकिनारा लाभला आहे. ...
माथेरान वाढीव पाणी योजनेचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या योजनेचे तीनतेरा वाजले असून त्याचा परिणाम माथेरानकरांना ऐन पर्यटन हंगामामध्ये भोगावा लागणार आहे. ...
मागील दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यात शासनाने वेळोवेळी आश्वासन देऊनही निर्णय न घेतल्यामुळे ...