रायगड जिल्ह्यात सर्वात श्रीमंत व भौतिक सुविधा उत्तम असणारा तालुका म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील ८४,७१३ कुटुंबीयांकडे स्वत:चे वाहन, २५,०३१ जणांकडे संगणक व लॅपटॉप आहे. ...
उन्हांची झळ... घामाच्या धारा... यामुळे येणारे असा आजारपण असा अनुभव देणारा मार्च-एप्रिल आणि मे महिना नकोनकोसा वाटतो. उन्हामुळे उष्माघाताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते़ ...
परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून बारावीचा बुककिपींग अँड अकाउंटन्सीचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...
शहरात पाणी तुटवडा असतानाच टँकरमाफियांकडून सुरू असलेली पाणीचोरी उघड होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबेच्या मुख्य जलवाहिनीला व्हॉल्व बसवून त्यामधून दररोज ६० ते ७० पाण्याचे टँकर भरले जात आहेत ...
असह्य उकाड्याने त्रस्त झालेल्या नवी मुबईकरांची शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसाने चांगलीच तारांबळ उडाली. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते ...