आजची युवा पिढी ही राष्ट्राची संपत्ती आहे. त्याचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. या पिढीचा विकास झाला तरच देशाच्या प्रगतीची ध्येयपूर्ती होणार आहे, ...
शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेकडून कडक करवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईचा धसका दुचाकीस्वारांनी घेतला असल्यामुळे हेल्मेटचा वापर वाढला आहे. ...
तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. ...
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. ...
कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. ...
पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणाऱ्या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती ...
यादवनगरबरोबर शहरातील बहुतांश सर्व नोडमध्ये परप्रांतीयांनी अनधिकृत तबेले सुरू केले आहेत. सद्य:स्थितीमध्ये तब्बल ९८ अनधिकृत तबेले असून त्यामध्ये २१२० जनावरे आहे. ...