पाणीटंचाई सुरू होताच पनवेल नगरपालिकेने बांधकामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर थांबविला आहे. मलनि:सारण केंद्रातील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्यास सुरवात केली आहे. ...
जुईनगर येथील राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने गेली सहा वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे काम सुरू आहे. ...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज ठाकरे यांनी केलेले भाषण प्रक्षोभक असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. भाषा आणि प्रांतवादावरुन हिंसक भाषा करणे चुकीचे आहे ...
परजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे ...
पूर्वी कर्जतच्या पूर्व भागाकडे जाणाऱ्या एसटी कर्जतच्या नाक्यावरून सुटत असत मात्र काही वर्षांपूर्वी रेल्वेचे फाटक बंद करून उड्डाणपूल सुरु झाला आणि शहरात एसटी येणे बंद झाले ...
जागतिक महिला दिनी रायगड जिल्ह्यात महिला सहाय्य व संरक्षणाकरिता कार्यान्वित झालेल्या महिला पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकातील अलिबाग पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत महिला ...
रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे. ...