राज्यात सर्वात मुबलक पाणी नवी मुंबईमध्ये उपलब्ध आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, विहीरी, तलाव अशी समृद्ध जलसंपत्ती लाभली आहे. परंतू या पाण्याचा काटेकोर वापर करण्याचा ...
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून दुर्लक्षित राहिलेल्या दिघा धरणाला दुष्काळामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ठाणे व नवी मुंबई महापालिकेने या धरणाचे पाणी मिळावे ...
सिडको वसाहतीत निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रि या करून ते खाडीत सोडून दिले जाते, मात्र अलीकडे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने उपाय म्हणून मलनि:सारण केंद्रातून प्रक्रिया झालेल्या ...
पर्यावरण रक्षणासाठी महापालिका जेएनएनयूआरएमअंतर्गत दहा बसेसची खरेदी करणार होती. परंतु प्रशासकीय राजकीय उदासीनतेमुळे हा प्रस्ताव रखडल्याने अखेर दोनच बस विकत घेण्याचे निश्चित केले. ...
जुहूगावच्या खाडी किनाऱ्यावरील ट्री बेल्टसाठी आरक्षित असलेली जागा हडप करण्याचे जोरदार प्रयत्न काही भूमाफियांकडून सुरू आहेत. काहींनी जागेला कुंपण घालून त्याचा खासगी वापर चालविला आहे ...
लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अधीर झालेल्या वधूंनी थोडं थांबा. कारण ज्या सासरी लग्न करून जाणार आहात तेथे शौचालय आहे की नाही याची पहिले शहानिशा करा आणि शौचालय नसेल ...