महाड तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या विंचुदंशाच्या घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब बनली असून, वाढती उष्णता दिवसेंदिवस ग्रामीण भागातील जनतेच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त केली जात आहे ...
कर्जत तालुक्यात ग्रामीण भागातून तालुक्याला जोडणारे व ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवरील डांबर उडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे ...
विभागवार पाणीवाटपाचे नियोजन झालेले असताना आणि गळती रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाही टंचाई वाढत चालल्याने उल्हासनगरमधील पाणीपुरवठ्याचा गोंधळ कायम आहे. ...
रेल्वेच्या नव्या नियमानुसार नियमित गाड्यांचे आरक्षण चार महिन्यांआधीच सुरू करण्यात आले. गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात धाव घेणाऱ्या चाकरमान्यांनी या सेवेला तुफान प्रतिसाद दिला ...
मध्य रेल्वेने रविवारी शहाड- आंबिवली स्थानकांदरम्यान घेतलेला पॉवरब्लॉक, कल्याण येथे पुलासाठी गर्डर टाकणे आणि कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी घेतलेल्या ...