बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ...
बाजार समितीची एकाधिकारशाही संपविण्यासाठी शासनाने थेट पणन कायदा अमलात आणला. सद्य:स्थितीत तब्बल १२० व्यवसाय परवाने देण्यात आले आहेत. दोन वर्षांपूर्वीच डाळी बाजार ...
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना अन्यत्र घरे भाड्याने घेण्यासाठी १८ महिन्यांचे भाडे देण्याची तयारी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दर्शविली. आधी सहा महिन्यात पुनर्वसनाच्या ...
शासनाने फळे व भाजीपाला बाजार समितीमधून वगळल्यास राज्यातील ३०५ बाजार समित्या व ६०३ उपमार्केट बंद होणार आहेत. या मार्केटमुळे रोजगार उपलब्ध झालेले लाखो कामगार, व्यापारी ...
फळे, भाजीपाला, कांदा व बटाटा बाजार समितीमधून वगळण्याचे सूतोवाच राज्य शासनाने करताच बाजार समित्यांमधील कामगार व व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. ...
सिडको कार्यक्षेत्रामध्ये पावसाळ्यामध्ये कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. १ जूनपासून आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू केला जाणार असून चोवीस तास ...
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने मॅफ्कोकडून ११ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या भूखंडावर डेब्रिजचा भराव टाकण्यास सुरवात झाली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जवळपास पाच ...
अमेरिकन डॉलर कमी दरात देतो असे सांगून अंतिम व्यवहाराच्या वेळी रुमालात डॉलरच्या बदल्यात खोटे कागद बांधून देऊन संबंधित व्यक्तीकडील रोख रक्कम काढून घेऊन पसार होत असल्याचे प्रकार ...
सात दशकांपासून पनवेलकरांची तहान भागविणाऱ्या देहरंग धरणातील गाळ लोकसहभागातून काढण्यास सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी २ फोकलेन, ७ जेसीबी व जवळपास ८० डंपरच्या ...