मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्यांना अभय देणारे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अतिक्रमणांमधून लाखो रुपयांची उलाढाल ...
कॉलेजमध्ये जुळलेल्या प्रेमाची चाहूल लागताच घरच्यांनी अल्पवयीन मुलीचे लग्न ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या. हे समजताच त्या अल्पवयीन मुलीने प्रियकरासोबत ...
पाणीटंचाईवर बचतीची उपाययोजना व्हावी याकरिता ‘लोकमत’ने जलमित्र अभियान हाती घेतले आहे. उपाहारगृह, सोसायट्यांबरोबर आता शाळा आणि महाविद्यालयात सुध्दा पाणीबचतीचा ...
मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांना अतिरिक्त एफएसआय देण्याचा ठराव बाजार समितीने केला आहे. परंतु सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु वास्तवामध्ये वाढीव एफएसआय ...
महापालिकेची स्थापना होवून २४ वर्षे झाल्यानंतरही अद्याप शहराचा विकास आराखडा तयार झालेला नाही. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या आराखड्याविषयी नाराजी व्यक्त केली ...
गिरवले गावात सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी एका महिलेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
मालमत्ता कर विभागातील प्रशासकीय अनियमिततेचा ठपका ठेवून पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी करनिर्धारक व संकलक प्रकाश कुलकर्णी यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. ...
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र चोरट्यांना गजाआड करण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या पाच दिवसांत ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने धरणात जलसाठा मर्यादित राहिला आहे, त्यामुळे टंचाईग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संस्था व ...
बारावीच्या परीक्षेत राज्यासह नवी मुंबईतही मुलींनीच बाजी मारली आहे. शहरातील ५४ महाविद्यालयांमधून ७८५९ मुले तर ५६९१ मुली असे एकूण १४ हजार १७८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ...