५०० मीटर परिसरातील लोकांना घरे सोडून तात्पुरते स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांनतर नागरीकांनी आपली घरे सोडून दुसऱ्या ठिकाणी पलायन केले. घरातील लोक घर सोडून गेल्याचा डाव साधत ...
महापालिकेने शहरातील मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर केली आहे. गतवर्षी ९२ इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या होत्या. यावर्षी हा आकडा १८७ झाला आहे. ...
संकटसमयी ज्येष्ठ नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, या उद्देशाने राज्य पोलिसांतर्फे ‘प्रतिसाद‘ हे मोबाइल अॅप्लिकेशन बनविण्यात आले आहे. या अॅपचा लोकार्पण सोहळा ...
उद्घाटनापूर्वीच चर्चेचा विषय ठरलेले घणसोलीतील आदर्श आगार अखेर उद्घाटनाविनाच वापरासाठी खुले करण्यात आले आहे. या आगारातून तूर्तास चार मार्गांवर बस धावत असून, आठवडाभरात ...
एनएमएमटीच्या आगारात उभ्या असलेल्या बसने पेट घेतल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन महिन्यांपूर्वीच परिवहनच्या ताफ्यात या बस आल्या असून, अद्याप त्यांचा वापरही ...
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवी मुंबईमध्ये सीबीएसई बोर्डाच्या एकूण २० शाळा असून सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला. नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ ...