कर्जत तालुक्यात अनेक गावे व आदिवासी वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई असताना स्थानिकांना डावलून तालुक्यातील पाली-भूतिवली धरणातून कल्याण-डोंबिवलीकरांसाठी पाणीपुरवठा केला जात आहे ...
ठाणे आणि पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक आणि राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले खरे ...
बुधवारी सीईटीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुस-याच दिवसापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली. गेल्या वर्षी अभियांत्रिकी शाखेच्या ६४ हजार जागा रिक्त होत्या. ...
दुष्काळामुळे केलेली लागवड शेतकऱ्यांना नाइलाजाने काढून टाकावी लागल्याने उत्पादन घटून टोमॅटोचे भाव कडाडले आहेत. गेल्या महिन्यात पंधरा ते वीस रुपये किलोने मिळणारा टोमॅटो या आठवड्यात ...
गेल्या काही दिवसांत मुंबईच्या तिन्ही उपनगरीय मार्गांवरील लोकल सेवा अनेक कारणांनी विस्कळीत होत आहे. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसत असल्याने उपनगरीय लोकल रुळावर येणार कधी ...
दक्षिण मुंबईतील गजबलेल्या कुलाबा कॉजवे येथील रिगल चित्रपटगृृहानजीकच्या मेट्रो हाउसमध्ये गुरुवारी संध्याकाळी आग लागली. लाकडी जिने व छतावरील डांबरामुळे ही आग वेगात पसरली ...
रेल्वेच्या वाढत्या प्रवासी संख्येचा आणि विस्ताराचा विचार करता अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. ...
मसाला मार्केटमधील अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. परंतु शेवटच्या क्षणी पोलिसांनी विधान परिषद निवडणुकीचे कारण देवून ...