गेले वर्षभर पाणीकपातीची झळ सहन करणाऱ्या मुंबईकरांसाठी अखेर खुशखबर आहे़ मुसळधार पावसामुळे तलावांतील पाण्याची पातळी दररोज वाढत आहे़ गतवर्षीच्या तुलनेही तलावांमध्ये दुप्पट जलसाठा आहे ...
सोमवारपासून सुरू असलेला भाजी व्यापाऱ्यांचा संप अखेर बुधवारी सायंकाळी मिटला असला, तरीही शहर आणि उपनगरातील मंडईमधील भाज्यांचे भाव गगनाला भिडलेलेच आहेत. ...
मालवणीतील चार तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी गेले होते. त्यापाठोपाठ सीएसटी परिसरातील हॉकरकडून इसिससाठी निधी गोळा केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे ...
पालिकेच्या कोपरखैरणे व सीवूडमधील शाळा इमारतीच्या बांधकामाची मुदत संपल्यानंतरही अद्याप बांधकाम पूर्ण झालेले नाही. पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही रखडलेल्या कामांविषयी नाराजी व्यक्त केली ...
अल्प उत्पन्न गटासाठी सिडकोने घणसोली येथे विकसित केलेल्या सिम्प्लेक्स वसाहतीची अवघ्या १० वर्षांत दुरवस्था झाली आहे. छताला तडे गेल्यामुळे घरोघरी पाणी ठिबकत आहे ...
‘निर्लज्जम् सदा सुखी’ अशी उपाधी देत अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचा नाकर्तेपणा अलिबाग आणि पोयनाड येथील मिनीडोर चालक-मालक कल्याणकारी संघटनेने उघड केला. ...
कल्याण - अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावरील सह्यादीच्या डोंगरात असलेल्या माळशेज घाटात मंगळवारीदेखील १३ छोट्या-मोठ्या दरडी कोसळल्या. सततचा पाऊस आणि दाट धुक्यांमुळे ...
परिवहन सेवा अत्यंत अपुरी असल्याचे सांगत, एमएमआरटीएने (मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण) कंत्राटी पद्धतीने वाहतूक करणाऱ्या खासगी एसी बसेसला म्हणजेच मॅक्सी कॅब चालवण्यासाठी परवानगी दिली. ...