कंपन्या-औद्योगिक विभाग स्थलांतरित करण्याचा कल्याण-डोंबिवली पालिकेचा ठराव चुकीचा आहे. दुर्घटनेचे मूळ कारण शोधून भविष्यात दुर्घटना घडणार नाही, हे पाहणे महत्वाचे आहे. ...
सध्याच्या पिढीला प्रायव्हसीने एवढे पछाडले आहे कि अगदी नवरा-बायको सुद्धा एकमेकांचे पासवर्ड एकमेकांना शेअर करत नाही . प्रत्येकजण आपापल्या परीने आपले युजरनेम आणि पासवर्ड गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो . ...
मुंबईसह उपनगरात पडलेल्या पावसामुळे मध्ये रल्वेच्या गाड्या अप आणि डाऊन मार्गावर १५ - १५ मिनिटे उशीराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरही १० मिनिट उशिराने गाड्या धावत आहेत. ...
दहीहंडीची उंची २० फुटापेक्षा अधिक असावी आणि १२ वर्षांवरील गोविंदांना पथकात सहभागी होता यावे, अशी भूमिका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशिष शेलार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वाहनचालकाला दारू पिण्यापासून रोखण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांकडून एक ...
नवी मुंबई महानगरपालिकेने मसाला मार्केटमधील अतिक्रमणांवर कारवाई करताच एपीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे. देखभाल शाखेच्या निष्काळजीपणाविषयी नाराजी व्यक्त होत ...
महापालिकेने शहरातील अतिक्रमणांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत रविवारी रात्री वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनापरवाना सुरू ...