गेल्या दोन दिवसात तलाव क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. यामुळे तलावांमधील पाणीसाठा वाढू लागला आहे. 1 जुलै रोजी तलावामधे 1 लाख 10 हजार 619 मिलीलिटर पाण्याचा साठा जमा होता ...
मुंबईच्या डबेवाल्यांनची पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचे दुत म्हणुन नियुक्ती केली आहे.याची जाणीव मुंबईच्या डबेवाल्यांनी ठेवली आहे ...
सिडको कार्यक्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांच्या मंदिरांनाही अतिक्रमण विभागाने नोटिस दिल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. चार दशके न्यायहक्कांसाठी संघर्ष ...
नैना क्षेत्राच्या पहिल्या टप्प्याचा विकास आरखडा शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. परंतु या आराखड्याबाबत स्थानिक रहिवाशांसह विकासकांचा मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे. ...
वाशी रेल्वे स्टेशनसमोरील वाहतूक पोलीस चौकीला अनधिकृत फेरीवाल्यांच्या गोडाऊनचे स्वरूप आले आहे. फेरीवाले त्यांचे साहित्य चौकीमध्ये ठेवत असून, चौकीची एक चावीही त्यांच्याकडे असते. ...
वर्षाच्या शेवटी होणाऱ्या रायगड जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षणाची सोडत जाहीर झाली. पनवेल नगर परिषदेच्या नव्याने करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत १९ प्रभागांच्या ...
नेरूळ सेक्टर १६ ए मधील पालिका शाळेच्या जवळील भूखंडावर पालिकेची परवानगी न घेता पाच मजली इमारत बांधण्यात आली होती. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने इमारतीवर ...