गेल्या पंधरवड्यात झालेल्या दमदार अतिवृष्टीमुळे स्थानिक भाज्याही बाजारपेठेत कमी येत आहेत. भाज्यांचा भाव प्रतिकिलो १२० ते १४० रूपये आहे. भाज्यांची आवक कमी आहे ...
महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे. ...
स्वत:च्या आजारपणाला कंटाळून एका आईने तिच्या चिमुरड्या मुलाची हत्या करून, दुसऱ्या मुलास ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना दिव्यात घडली. ...