Navi Mumbai (Marathi News) महानगरातील एक प्रमुख वाहतूक यंत्रणा असलेल्या बेस्ट बसला संपलेल्या आर्थिक वर्षात तब्बल ९०५.३ कोटीचे नुकसान सोसावे लागले आहे. ...
मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील केमिकल कंपन्यांमधील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया न करता खाडीत सोडले जात आहे. ...
सीबीडी परिसरातील सेक्टर तीन व चार परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढावा लागत आहे ...
जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील शाळांसाठी ई-लर्निंग संच खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुका पंचायत समितीचे विरोधी पक्षाचे सदस्य नीलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
नेत्यांच्या कोट्यातून बिगर माथाडींना घरे देण्याचे आमिष दाखवून फसवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त होऊनही युनियनने संबंधितांविरोधात गुन्हा का दाखल केला नाही ...
लोकांनी संघटित व्हावे, म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे पारंपरिक स्वरूप अजूनही भांडुप येथील विकास मंडळाने जपले आहे. ...
सन १९७० च्या अधिसूचनेने न्हावा शेवा बंदर प्रकल्पासाठी संपादित केली तेव्हापासून लोकसेवकांकडून आम्हास विनाकारण त्रास देण्यात येत आहे. ...
‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर आणि पेट्रोकेमिकल कार्पोरेशन ...
मीरारोड येथे राहणाऱ्या ९० वर्षांच्या हिराबाई आबासाहेब निकम (माई) यांनी २१०१ पर्यंतची दिनदर्शिका हाताने लिहून काढली आहे. ...
जमिनीचे रिलायन्स गॅस पाइपलाइनकरिता भू-संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांची बैठक उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांनी बोलाविली होती ...