भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्यावतीने शहरात मशाल रॅलीचे आयोजन केले होते. स्वराज्य ते सुराज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली ...
बेलापूर ते पेंधर दरम्यान उभारल्या जाणाऱ्या सुमारे ११.१० किमीच्या मेट्रो प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरूआहे. २०११ मध्ये प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाली. ...
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून साईभक्त सेवा संस्था, साई प्रतिष्ठानच्या वतीने ‘एक धाव स्वच्छतेसाठी’ मिनी मॅरेथॉनचे १४ आॅगस्ट रोजी सकाळी सात वाजता आयोजन केले आहे ...
तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची ...
सध्या श्रावण महिना सुरु आहे. हा महिना हिंदू धर्मीयांमध्ये पवित्र मानला जातो. या महिन्यात श्रावणी सोमवार साजरे केले जातात. याच महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा ...
मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. काँग्रेसच्या वतीने महामार्गावर हमरापूर फाटा येथे जिल्हा परिषदेच्या सदस्या कौसल्या पाटील ...