खोती पद्धत रद्द करून शासनाला कूळ कायदा बनविण्यास भाग पाडणारे शेतकरी नेते नारायण नागो पाटील यांच्या स्मृती प्रकल्पग्रस्तांना लढण्याच्या प्रेरणा देत आहेत. ...
मजुरीचे दर भरमसाट वाढल्याने शहरात बांधकाम तसेच अन्य कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरात अनेक फार्महाऊस असून याठिकाणी कामासाठी मजुरांची गरज भासत आहे ...
एव्हिएशन कंपनीच्या माध्यमातून साडेतीन लाखात मुंबई छत्रपती विमानतळावर कायमस्वरूपी नोकरी लावून देतो, अशी बतावणी करून एक महिला व तिच्या साथीदारांनी २२ विद्यार्थ्यांना लाखोंचा ...
राज्य विमा योजनेच्या कामगारांच्या जिवाशी सुरु असलेला खेळ अद्याप थांबलेला नाही. केंद्राच्या योजनेच्या वाशीतील वसाहतीमधील चार इमारती पालिकेने धोकादायक घोषित ...
रिओ आॅलिम्पिकमध्ये देशाला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या पी.व्ही. सिंधूचा भव्य सत्कार आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारने केला. सत्कारापूर्वी निघालेल्या रॅलीसाठी खास मुंबईवरून बेस्टची ...