सागरी कासवांचे संवर्धन होणे ही काळाची गरज असून यासाठी जनजागृतीसुद्धा करणे आवश्यक आहे. ...
प्राथमिक सुविधा नसलेल्या रानसईमधील आदिवासींना दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. ...
महाड सावित्री नदीवरील पुलाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुरुड, रोहा आणि अलिबाग या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव खाडी पुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीस ...
निकषानुसार रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याच्या मुद्द्यावरून बंद असलेले डोंबिवलीतील ८६ कारखाने पुन्हा सुरू करण्याचा दिलासा देण्यास राष्ट्रीय हरीत ...
डोंबिवलीकर महिलांनी ऐन गर्दीच्यावेळी कल्याण लोकल पकडून उलटा प्रवास केला आणि गाडीतील जागा अडवल्याने पित्त खवळलेल्या कल्याणमधील महिलांनी ...
राज्यात मराठा समाज शांतपणे आणि शिस्तबद्धपणे मोर्चे काढून मागण्या मांडत आहेत. ते कोणत्याही समाजाला लक्ष करीत नाहीत ...
पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातंर्गत माहेरचा वसा योजनेत बाळंतीणींना दिलेला पौष्टिक आहार निकृष्ट असल्याचे उघड झाले ...
कारण पुढे करीत सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर थकवणाऱ्या आणि सर्वसामान्य प्रवाशांवर दरवाढीचा बोजा टाकणाऱ्या वसई विरार ...
उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांपैकी सर्वात जास्त अपघात हे रूळ ओलांडताना होतात. हे ससंदीय समितीच्या पाहणीत समोर आल्यानंतर अपघात रोखण्यासाठी रेल्वेकडून ...
साडेबारा टक्के भूखंडांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याच्या दृष्टीने सह व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी कंबर कसली आहे ...