स्वच्छ भारत अभियान शहरात प्रभावीपणे राबविले जात असल्याचा दिखावा महापालिका प्रशासन करीत आहे. रोज सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली ...
आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कळंबोली येथे संपर्क कार्यालय थाटले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी ...
मराठी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या ‘जैत रे जैत’ चित्रपटाची कथा रानसई व परिसरातील आदिवासींच्या जीवनावर आधारित आहे. चार दशकांनंतरही चित्रपट व त्यामधील ...
अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केलेल्या नवोज उर्फ कबीर वर्धन गुप्ता (२६) याच्यासह ७० जणांना ठाणे न्यायालयाने ...
रूळ ओलांडताना प्रवाशांना किंवा स्थानिकांना अपघातांना तोंड द्यावे लागते. होणारे अपघात टाळण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर १00 कोटी रुपये खर्चून तब्बल ३६ पादचारी पूल दोन वर्षांत बांधले जाणार आहेत. ...