Navi Mumbai (Marathi News) शासनाने ५०० व हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे मध्यरात्रीपासून शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
मंगळवार मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले. ...
शहरातील सर्वच स्तरातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता ‘नवी मुंबई टॅलेण्ट हंट २०१६’ चे आयोजन करण्यात आले होते. ...
पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे. ...
५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे मंगळवारी रात्रीपासून सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. शासनाच्या निर्णयामुळे आपल्याकडील ...
म्हाडा ते मंत्रालय हे अंतर फार तर ४० मिनिटांचे! पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली एक फाइल म्हाडातून मंत्रालयात पोहोचण्यासाठी दोन महिन्यांहून ...
अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील शेतकऱ्यांना दुबार भातशेती करण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्यासाठी १९६९ मध्ये झालेल्या अंबा खोरे जल प्रकल्पातील ...
बारावी बोर्डाची परीक्षा फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्याचे मंडळाने ठरवले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे ...
महापालिकेने २४ वर्षांमध्ये देशभर नावलौकिक मिळविला, परंतु घोटाळ्यांच्या अफवा पसरवून तुम्ही पाच महिन्यांत शहर बदनाम करण्याचे षड्यंत्र सुरू केले आहे ...
गेल्या काही वर्षांत शहरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पार्किंगचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ...