शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

मनपाची ‘स्वच्छता हीच सेवा’ मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 23:39 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत ११ सप्टेंबर ते २७ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता हीच सेवा ही राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्येही हे अभियान सुरू केले असून शहरात ठिकठिकाणी श्रमदान करून साफसफाई केली. सोसायट्यांसाठी कार्यशाळेचेही आयोजन केले होते.या उपक्र मांतर्गत वाशी सेक्टर ८ येथे सागर विहार याठिकाणी श्री सत्य साई सेवा संस्था, एसआयईएस कॉलेज नेरु ळ, आलूमनाई ट्रस्ट आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता कार्यक्र म राबविण्यात आला. यावेळी परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली ६६ स्वयंसेवक, महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वच्छताप्रेमी नागरिक तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे उप मुख्य स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, स्वच्छता निरीक्षक कविता खरात, उप स्वच्छता निरीक्षक विजय काळे उपस्थित होते. निर्माल्य तसेच प्लॅस्टिक व थर्माकोल असे वर्गीकरण करण्यात येऊन श्रमदानाव्दारे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेण्यात आला व प्लॅस्टिकमुक्त नवी मुंबईची प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. यावेळी नेरुळ विभाग अधिकारी संजय तायडे, स्वच्छता निरीक्षक जयश्री अढाळ, उप स्वच्छता निरीक्षक वीरेंद्र पवार उपस्थित होते.महापालिका शाळा क्र . १0४, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालय, से. ४, नेरूळ येथील शालेय विद्यार्थ्यांचे कचरा वर्गीकरणविषयी प्रबोधन करण्यात आले आणि प्लॅस्टिक व थर्माकोलमुक्त नवी मुंबईची सामूहिक प्रतिज्ञा ग्रहण करण्यात आली. २७ आॅक्टोबरपर्यंत होणाऱ्या अभियानामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व महापौर जयवंत सुतार यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई