शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वाशीतील उद्यानाबाहेर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:19 AM

नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर; महापालिकेच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष

नवी मुंबई : वाशी सेक्टर ९ मधील उद्यानाच्या बाहेर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. उद्यानात ये-जा करणाºया नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.नवी मुंबई शहरात वाहने पार्किंग आणि अनिधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न गहन झाला आहे. शहरात वाहने पार्किंगचे नियोजन नसल्याने रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. फेरीवाल्यांसाठीदेखील योग्य नियोजन नसल्याने फेरीवाल्यांचे अतिक्रमणही वाढले आहे. वर्दळीच्या ठिकाणी आणि पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याने दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पदचाऱ्यांची गैरसोय होत आहे. वाशी सेक्टर ९ परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या प्रवेशद्वारावर अनिधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. सायंकाळी होणाºया गर्दीमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.