शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

विभागीय आयुक्तांनी केली मनोज जरांगेची मनधरणी, चर्चा निष्फळ, मुंबईतील आंदोलनावर ठाम  

By नारायण जाधव | Updated: January 25, 2024 19:50 IST

५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली.

नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो आंदोलकांसह मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांशी शासनाकडून बुधवारी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड आणि कोकण विभागीय आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी पदयात्रेच्या मार्गात चर्चा करून मनधरणी केल्याचे सांगण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत जरांगे हे आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने ही चर्चा निष्फळ ठरल्याचे मराठा मोर्चाच्या संयोजकांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत ५४ लाख मराठ्यांच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, ते व त्यांच्या सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी जरांगे यांनी केली. त्यासाठी तत्काळ अध्यादेश काढावा, या मागणीवर ते ठाम आहेत. याशिवाय मुंबईकडे निघालेला मोर्चा वाटेत थांबवून माघारी फिरण्यास त्यांनी नकार दिला. मुंबईही आमचीच आहे. आम्ही कुणाला त्रास देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.मालकच आरक्षण देतील

मराठ्यांना आरक्षण राज्याचे मालक अर्थात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हेच देतील. त्यांनीच तोडगा काढावा, अशी आमची मागणी आहे. आम्ही सरकारला सहकार्य करण्यास तयार आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. मार्ग बदलास त्यांनी हरकत न घेता सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण