शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
5
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
6
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
7
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
8
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
9
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
10
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
11
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
12
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
13
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
14
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
15
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
16
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
17
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
18
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
19
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
20
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ

सरकार विरोधात काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:02 IST

नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून सीबीडीतील कोकण भवन कार्यालयावर निदर्शने

नवी मुंबई : भाजप सरकारच्या बेजबाबदार कारभारामुळे देश संकटात सापडला असून, अर्थव्यवस्था खालावली आहे. नवीन रोजगार ठप्प झाले असून, बेरोजगारी वाढली आहे आदी आरोप करीत सरकारविरोधात नवी मुंबई काँग्रेसच्या माध्यमातून सीबीडीतील कोकण भवन कार्यालयावर शनिवार, १६ नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्यात आली.देशातील विविध प्रश्नांसह नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या कांदा-बटाटा मार्केटच्या पुनर्बांधणीकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, मोठ्या प्रमाणावर बंद पडलेले एमआयडीसीतील उद्योग, प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न, शहरातील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी आदी प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वाखाली कोकण भवन कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. या वेळी भाजप शासनाच्या विरोधात घोषणा करण्यात आल्या. या वेळी इंटकचे नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, माजी उपमहापौर अविनाश लाड, प्रदेश प्रवक्त्या लीना लिमये, महिला अध्यक्षा उज्ज्वला साळवे, परिवहनचे माजी सभापती आबा दळवी, प्रशांत वाघ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसEconomyअर्थव्यवस्था