शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न

By admin | Updated: November 14, 2014 01:53 IST

मंत्रलयात लागलेल्या आगीनंतर अशा प्रकारच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या सूचना ठाणो महापालिकेने शाळांना दिल्या होत्या.

राजू काळे ल्ल भाईंदर
मंत्रलयात लागलेल्या आगीनंतर अशा प्रकारच्या संकटापासून रक्षण करण्यासाठी अग्निशमन यंत्रणा बसवण्याच्या सूचना ठाणो महापालिकेने शाळांना दिल्या होत्या. मात्र याला दोन वर्षे उलटल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न करणा:या 75 शाळांना महापालिकेने पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली होती, मात्र महापालिकेच्या या कागदी कारवाईला शाळा व्यवस्थापनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्याथ्र्याची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. 
अनेक शासकीय तसेच खासगी आस्थापनांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न कायम आहे. मंत्रलयातील दुर्घटनेनंतर शासकीय विभागांच्या ‘फायर ऑडिट’चा बंब सतत धावता असल्याचे भासवण्यात आले. मात्र हे सगळे कागदी घोडेच ठरले आहेत.  मीरा-भाईंदर पालिकेनेही आपल्या वास्तूत अग्निरोधक यंत्रणा नसल्याची जाणीव झाल्याने, ती बसविण्यास अलीकडेच सुरुवात केली आहे. तत्पूर्वी अग्निशमन दलाने शहरातील 289 शाळांची पाहणी केली असता त्यात महापालिकेच्या 35 शाळांसह 75 खाजगी शाळांत अग्निरोधक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे उजेडात आले होते. दरम्यान, काही महापालिका शाळांत फायर एक्सटिंग्विशर बसविण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रंनी दिली. उर्वरित 75 शाळांना पालिकेने अग्निरोधक यंत्रणा बसविण्याबाबत सूचना करूनही त्यांच्या व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. 
1 ऑगस्ट रोजी पालिकेने त्या शाळांना पुन्हा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची नोटीस बजावली होती. त्यावरही अनास्था दाखवल्याचे निदर्शनास आले आहे. यावर प्रशासनाने गांभीर्य व्यक्त केले असून, त्या शाळांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. शिवाय, शहरातील 222 गृहनिर्माण संस्था व 9 स्टुडिओतही अग्निरोधक यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे उजेडात आले आहे. त्यांनाही उपरोक्त कारवाईची नोटीस बजावली होती. त्यालाही केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासन त्यावर कोणती कारवाई करणार, हे पाहावे लागणार आहे. 
 
अग्निशमन दलाचे प्रमुख व उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी सांगितले की, ज्या शाळांत अग्निरोधक यंत्रणा बसविली नाही, अशा शाळांची नोंदणी रद्द करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय, ‘महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2क्क्6’नुसार शाळा, गृहनिर्माण संस्था व स्टुडिओला करण्यात येणारा पाणी व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे.