शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एपीएमसीतील लाकडी पेट्यांसह खोके पुन्हा ऐरणीवर

By नारायण जाधव | Updated: March 30, 2024 18:12 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे मार्केट आवारातील सर्व्हिस रोडलगतच्या पदपथावर ठेवलेल्या लाकडी पेट्या व खोके यांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पेट्या आणि खोक्यांमुळे परिसरात अपघाताला आमंत्रण मिळत असून, आगीच्या दुर्घटनाही होत आहेत. या पेट्या आणि खोक्यांवर नवी मुंबई महापालिकेने शुक्रवारी कारवाई केली असली असली तरी ती तोंडदेखली न करता मुळात त्यांनाच येथून कायमचे हटवावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने केली आहे. या सर्व्हिस रोडसह पदपथ बाजार समितीच्या ताब्यात असल्याबाबतचे पत्र नगर रचना विभाग, नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीच दिले आहे. यानंतर बाजार समितीने नियमबाह्यरीत्या काही लोकांना लाकडी पेट्या आणि खोके ठेवण्यासाठी येथे जागा दिली. परंतु, बऱ्याच वेळा मार्केटमध्ये या खोक्यांमुळे आग लागलेली आहे.

मनुष्यहानी व वित्तहानीस जबाबदार कोणसध्या उन्हाची तीव्रता वाढत असून, मोठी आग लागून मनुष्यहानी व वित्तहानी झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. सर्व्हिस रोडसह पदपथालगतची जागा लाकडी पेट्या व खोके व्यावसायिकांना उपलब्ध करून दिल्यामुळे सेक्टर २० परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अनधिकृत लाकडी पेट्या व खोके व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र पाटील यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांसह बाजार समितीच्या सचिवांना दिले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfireआगSharad Pawarशरद पवार