शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

शेतकऱ्यांची भाजपकडून फसवणूक; बाळासाहेब थोरात यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2019 23:40 IST

ऐरोलीत आढावा बैठक

नवी मुंबई : महाराष्ट्रात काही ठिकाणी दुष्काळ आहे. सत्ताधाऱ्यांनी शेतकºयांची अक्षरश: फसवणूक केली आहे. कर्जमाफीचा शेतकºयांना काहीच फायदा झालेला नाही. त्यामुळे पुढील काळात शिवसेनेलाही या सरकारविरोधात आंदोलन करावे लागेल, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत समाधानकारक जागा मिळाव्यात, यासाठी काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी गुरुवारी ऐरोली येथील लक्ष्मी नारायण म्हात्रे सभागृहात काँग्रेसची कोकण विभागनिहाय आढावा बैठक बोलाविण्यात आली होती.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात म्हणून प्रत्येक विभागातील काँग्रेस पदाधिकाºयांसोबत बाळासाहेब थोरात यांनी रणनीती आखली असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, विभागातील कार्याध्यक्ष उपस्थित होते. इच्छुक उमेदवार आणि काँग्रेसची स्थिती यावर थोरात यांनी जिल्हा पातळीवरील पदाधिकाºयांशी चर्चा केली.

टॅग्स :Balasaheb Thoratआ. बाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस