शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुंबईसह नवी मुंबईकरांसाठी खूशखबर; कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व मार्केट सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 23:40 IST

अन्नधान्य भाजीपाला पुरवठा सुरू राहणार; आवश्यकतेप्रमाणे व सुरक्षा धोक्यात आली तरच बंदचा होणार विचार 

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता.  भाजीपाला व्यापारी महासंघानेही 31 मार्च पर्यंत बंद चा निर्णय घेतला होता. परंतु यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा  तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती.  शासनाने आवाहन केल्यानंतर व्यापारी,  कामगार व प्रशासनाने मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी  बाजार  समिती मध्ये  झालेल्या बैठकीला माजी मंत्री शशिकांत शिंदे,  माथाडी नेते नरेंद्र पाटील,  पणन संचालक सुनील पवार,  एपीएमसी संचालक अनिल चव्हाण उपस्थित होते.  या बैठकीमध्ये मुंबई व नवी मुंबई मध्ये धान्य,  भाजीपाला तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रत्येक मार्केट निहाय एक कमीटी तयार करण्यात येणार आहे.  मार्केट मध्ये  सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.  आवश्यकता भासल्यास एक मार्केट सुरू व दुसरे बंद असा निर्णय घेतला जाऊ शकतो.  परंतु कोणत्याही स्थितीत मुंबई चा धान्य व भाजीपाला पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाणार आहे.  तुर्त तरी मुंबई करांना दिलासा मिळाला असून पाडव्यानंतर सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस