शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

मुंबईसह नवी मुंबईकरांसाठी खूशखबर; कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व मार्केट सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2020 23:40 IST

अन्नधान्य भाजीपाला पुरवठा सुरू राहणार; आवश्यकतेप्रमाणे व सुरक्षा धोक्यात आली तरच बंदचा होणार विचार 

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला होता.  भाजीपाला व्यापारी महासंघानेही 31 मार्च पर्यंत बंद चा निर्णय घेतला होता. परंतु यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा  तुटवडा निर्माण होण्याची शक्यता होती.  शासनाने आवाहन केल्यानंतर व्यापारी,  कामगार व प्रशासनाने मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मंगळवारी  बाजार  समिती मध्ये  झालेल्या बैठकीला माजी मंत्री शशिकांत शिंदे,  माथाडी नेते नरेंद्र पाटील,  पणन संचालक सुनील पवार,  एपीएमसी संचालक अनिल चव्हाण उपस्थित होते.  या बैठकीमध्ये मुंबई व नवी मुंबई मध्ये धान्य,  भाजीपाला तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  प्रत्येक मार्केट निहाय एक कमीटी तयार करण्यात येणार आहे.  मार्केट मध्ये  सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत.  आवश्यकता भासल्यास एक मार्केट सुरू व दुसरे बंद असा निर्णय घेतला जाऊ शकतो.  परंतु कोणत्याही स्थितीत मुंबई चा धान्य व भाजीपाला पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेतली जाणार आहे.  तुर्त तरी मुंबई करांना दिलासा मिळाला असून पाडव्यानंतर सर्व व्यवहार सुरू राहणार आहेत 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस