शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

हमीभावापेक्षा कमी दराने कृषी माल विकल्यास कारवाई-सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:46 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीसह व्यापाऱ्यांकडे हमी भावाची यादी देण्यात आली आहे. आवारांमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने विक्री करू नये.

नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीसह व्यापाऱ्यांकडे हमी भावाची यादी देण्यात आली आहे. आवारांमध्ये हमी भावापेक्षा कमी दराने विक्री करू नये. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी येथे दिला.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला मार्केटचे धर्मवीर संभाजीराजे बाजार संकुल असे नामकरण करण्यात आले. कृषी मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी १७६ भाजीविक्री केंद्रे सुरू केली आहेत. नाफेडच्या माध्यमातून ७० वर्षांतील सर्वाधिक तूर खरेदी करण्यात आली आहे. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट दर मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले.शेतकºयांची १३ कोटींची फसवणूकशासनाने थेट पणनचा निर्णय घेतल्यामुळे शेतकºयांचे नुकसानच होत असल्याचे मनसेचे आमदार शरद सोनावणे म्हणाले. जुन्नर तालुक्यात निर्यातदारांनी शेतकºयांकडून १३ कोटी ५० लाख रुपयांचे द्राक्ष खरेदी केले व पैसे न देता गायब झाले आहेत. एका तालुक्यात एवढी फसवणूक झाली आहे. राज्यातील फसवणुकीचा आकडा यापेक्षा जास्त आहे. शेतकºयांची होणारी फसवणूक थांबली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.>धर्मवीर संभाजीराजे यांचे नाव देण्याचा निर्णय ऐतिहासिक - खोतधर्मवीर संभाजी राजेंच्या जयंतीनिमित्त भाजीपाला मार्केटचे नाव धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल, असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय तब्बल २० वर्षांनंतर आमच्या सरकारने घेतला. मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्व शेतकºयांचा आत्मा आहे. बाजार समितीमध्ये सर्वांनी विशेष लक्ष देऊन शेतमाल निर्यातीला चालना देण्याची गरज आहे, असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.