शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

उरणच्या ५५७ नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई घ्या प्रतिक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 12:21 IST

नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मधुकर ठाकूर

उरण : उरण परिसरात मागील वर्षापासून झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बागायती, जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून ५५७ शेतकऱ्यांचे २४ लाख ७८ हजार ६१२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.मात्र अद्यापही गतिमान-वेगवान सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

 उरण तालुक्यात भातपीक २४११ तर आंबा, काजू, चिकू, नारळ, शेवगा आदी बागायती पिके ७४.२९ हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता अवेळी पाऊस, अतिवृष्टी आदी कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे बागायती, जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे.वर्ष  बाधीतांची संख्या  बाधीत क्षेत्र आर्थिक नुकसानऑगस्ट २०२२.  २४८. ५०.२२.  ६८२९९२.ऑक्टोंबर २०२२. ३०. ९.२७.  १२५१४५.मार्च २०२३. १८९. ३१.४५.  ९००९७५.-----------------------------------------------------------------एकूण-    ४६७.        ९०९४.         १७०९११२.-----------------------------------------------------------------यामध्ये मार्चनंतर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणखी आंबा, काजू, चिकू, नारळ, शेवगा आदी ९० बागायतीदारांची भर पडली आहे.या ९० बागायतदारांचे  ७ लाख ६९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.सर्व मिळून  अतिवृष्टी आणि पुरामुळे बागायती, जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून ५५७ शेतकऱ्यांचे २४ लाख ७८ हजार ६१२ रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.

आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी उरण तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती उरण तालुका कृषी अधिकारी किसन शिगवण यांनी दिली.

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाशी पत्र व्यवहार सुरू आहे. शासनाच्या  व्हेबपोर्टलवरही माहिती टाकण्यात आली आहे.यापुढे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यावरच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती उरण तहसीलदार उध्दव कदम यांनी दिली. 

शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाईच्या रकमेची प्रतिक्षा आहे.मात्र अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसल्याचे शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.

मात्र  गतिमान-वेगवान सरकारकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमेचा छदामही मिळाला नसल्याने  परिसरातील शेतकऱ्यांकडून तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.