शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

तुम्हालाही थायलंडमधून आयटी जॉबची ऑफर आली? अखंड सावध राहा; वाचा नेमकं प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:47 IST

भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये  सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत.

नवी दिल्ली : भारत सरकारने विदेशात आयटी सेक्टरमध्ये  सुरू असणाऱ्या फसवणूक प्रकरणी अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तरुणांना थायलंडमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून म्यानमारमध्ये घेऊन गेल्याची १०० हून प्रकरणे समोर आली आहेत.यानंतर भारत सरकारने अधिसूचना जारी करुन तरुणांना सावधान राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

'जर तुम्हाला थायलंड किंवा बाहेरच्या देशात आयटी सेक्टरमध्ये नोकरीची ऑफर आली तरी तुम्ही त्याअगोदर त्या संदर्भात चौकशी करा, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. थायलंड आणि म्यानमारमध्ये डिजिटल सेल्स आणि अॅड मार्केटींग एक्झिक्युटीव्ह पदासाठी भारतीय तरुणांना आकर्षक जॉब ऑफर दिली जात आहे.हा पूर्णपण घोटाळा आमि फसवे आहे.  हे पूर्णपणे बनावट जॉब रॅकेट आहे, याचा उद्देश तरुणांना अडकवण्याचा आहे.हे रॅकेट क्रिप्टोकरन्सीच्या फसवणुकीचा संशय असलेल्या कॉल सेंटर्स आणि आयटी कंपन्या चालवत आहेत, असंही या अधिसूचनेत म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.यात अनेक आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या भारतीय तरुणांना नोकरीसाठी म्यानमारमध्ये पोहचवले आहे. तिथे त्यांना क्रिप्टोकरन्सी फसवणूक आणि सायबर फसवणूक क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांमध्ये काम करायला लावले आहे. यात अडकलेल्या ३२ भारतीय तरुणांची भारत सरकारने म्यानमारमधून सुटका केली आहे.सध्या थायलंड-म्यानमारमध्ये अडकलेल्या ६० तरुणांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी माहिती दिली.'भारतीय नागरिकांना थायलंडमध्ये नोकरीची ऑफर स्विकारण्यापूर्वी सावधगिरी बाळगण्यास सांगितली आहे. सरकारने भारतीय तरुणांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा इतर स्त्रोतांद्वारे मिळणाऱ्या खोट्या नोकरीच्या ऑफरपासून सावध राहण्याचा आणि त्यांची सखोल चौकशी करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. 

Jobs: नोकऱ्या बदलण्याचे प्रमाण वाढले; नोकरीची संधी वाढली, आयटी क्षेत्रात ५० हजार जणांना मिळाली संधी

भारतीय तरुणांनी बाहेरच्या देशातील नोकऱ्यांची ऑफर स्विकारण्यापूर्वी त्या कंपन्यांची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे. तेसच रिक्रूटिंग एजंटांची चौकशी करण्याचा सल्ला या अधिसूचनेत सरकारने दिला आहे.

टॅग्स :ITमाहिती तंत्रज्ञानjobनोकरी