शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
3
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
4
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
5
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
6
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
7
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
8
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
9
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
10
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
11
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
12
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
13
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
14
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
15
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
16
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
17
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
18
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
19
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
20
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?

आपची बेदींविरुद्ध तक्रार

By admin | Updated: February 8, 2015 02:24 IST

विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीने कृष्णानगरस्थित विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाचा आरोप करून भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरुद्ध शनिवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. आयोगाला पाठविलेल्या पत्रात आपने किरण बेदी यांनी आज सकाळी शेकडो कार्यकर्त्यांसह दुचाकीवर रॅली काढल्याचा आरोप केला आहे. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांकडे प्रचाराचे साहित्य होते आणि ते मतदारांशी बोलले, असेही त्यांचे म्हणणे आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा ५ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता थंडावल्या होत्या. स्थिर सरकारची आशाया निवडणुकीनंतर राजधानीत स्थिर सरकार स्थापन होईल, अशी आशा दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी व्यक्त केली आहे. गेल्या एक वर्षापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट आहे. निवडणुकीनंतर दिल्लीत स्थिर सरकार स्थापन होणार काय? असा प्रश्न विचारला असता मला अशी आशा आहे, असे ते म्हणाले. जंग यांनी मॉडेल टाऊन मतदार संघातील सिव्हिल लाईन्समध्ये सेंट झेव्हिअर्स सिनिअर सेंकडरी स्कूल मतदान केंद्रात मतदान केले. राष्ट्रपतींचे मतदान नाहीराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानात भाग घेतला नाही. पण राष्ट्रपती भवनातील मतदान केंद्रावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा मात्र घेतला. देशाचा राष्ट्रपती हा कुठल्याही एका राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे आपण सार्वत्रिक अथवा विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नाही, असे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)४दिल्ली विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या देखरेख पथकाने ४० लाख रुपये रोख आणि १ कोटी २६ लाख रुपये किमतीच्या मद्याच्या ५३,००० बाटल्या जप्त केल्या. याशिवाय आयोगाच्या चमूने मतदारांना बेकायदेशीरपणे लालूच दिल्याप्रकरणी ४४ गुन्ह्यांचीही नोंद केली. पेड न्यूजचीही ६० प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत.मतदानावर बहिष्कार४आपल्या क्षेत्रात कुठल्याही प्रकारचे विकास कार्य न झाल्याने नाराज झालेल्या नरेला मतदारसंघातील झंगोला गावामध्ये बहुतांश नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घातला. ४अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार दुपारी १२.३० वाजेपर्यत या क्षेत्रातील एकूण नोंदणीकृत १,८०० मतदारांपैकी फक्त १९ मतदारांनीच आपला मतदानाचा हक्क बजावला. नाराज मतदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते.