शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:08 IST

Falling Fertility Rate in India: मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत.

नवी दिल्ली : भारताचा एकूण प्रजनन दर १.९ वर घसरला आहे, जो पुनरुत्पादनासाठी आवश्यक २.१ यापेक्षाही खाली आहे; पण तरीही युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजच्या (यूएनएफपीए) सर्वेक्षणात बहुतेक भारतीयांनी सांगितले की, त्यांना मुलं हवी आहेत. मात्र, अनेक अडचणींमुळे ही इच्छा पूर्ण करता येत नाही. वर्ष १९९५ ते २०२२ दरम्यान सर्वाधिक घट किशोरवयीन (१५-१९ वर्षे) गरोदरपणात झाली, तर २०-२४ वयोगटातही मोठी घट झाली. 

मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत; पण बहुतांश जणांना फक्त दोनच मुलं हवी आहेत.

किशोरवयीन व तरुण वयात गर्भधारणेचे प्रमाण कमी

किशोरवयीन जन्मदर

१९९५ >> १३०

२०२२ >> २० (प्रति १,००० स्त्रिया, वय १५-१९)

तरुण स्त्रियांचा जन्मदर

१९९५ >> २५०

२०२२ >> १५०(प्रति १,०००, वय २०-२४)

भारतीयांना मुलं हवी असण्यामागील मुख्य कारण आनंद आणि समाधान हे आहे. परंपरा, लिंग अपेक्षा किंवा कौटुंबिक दबाव याला जोडपी फारसे महत्त्व देत नाही.

पण अडथळेही खूप आहेत... आर्थिक, स्वत:चे घर, नोकरी

मूल नको असं म्हणणाऱ्या भारतीय दाम्पत्यांनी सांगितलेल्या अडचणीमध्ये आर्थिक, स्वत:चे घर आणि जबाबदारीचे अडथळे सांगितले.

यात ३८% आर्थिक अडचणी, २२% घर/निवासयोग्य जागेचा अभाव आणि २१% नोकरी नसणे/नोकरीची अस्थिरता.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत