शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 09:08 IST

Falling Fertility Rate in India: मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत.

नवी दिल्ली : भारताचा एकूण प्रजनन दर १.९ वर घसरला आहे, जो पुनरुत्पादनासाठी आवश्यक २.१ यापेक्षाही खाली आहे; पण तरीही युनायटेड नेशन्स फंड फॉर पॉप्युलेशन ॲक्टिव्हिटीजच्या (यूएनएफपीए) सर्वेक्षणात बहुतेक भारतीयांनी सांगितले की, त्यांना मुलं हवी आहेत. मात्र, अनेक अडचणींमुळे ही इच्छा पूर्ण करता येत नाही. वर्ष १९९५ ते २०२२ दरम्यान सर्वाधिक घट किशोरवयीन (१५-१९ वर्षे) गरोदरपणात झाली, तर २०-२४ वयोगटातही मोठी घट झाली. 

मुलं हवी आहेत असे ६१ टक्के पुरुष  व ७० टक्के स्त्रियांनी सांगितले. त्यातील ९० % पेक्षा जास्त लोकांना मुलं हवीत; पण बहुतांश जणांना फक्त दोनच मुलं हवी आहेत.

किशोरवयीन व तरुण वयात गर्भधारणेचे प्रमाण कमी

किशोरवयीन जन्मदर

१९९५ >> १३०

२०२२ >> २० (प्रति १,००० स्त्रिया, वय १५-१९)

तरुण स्त्रियांचा जन्मदर

१९९५ >> २५०

२०२२ >> १५०(प्रति १,०००, वय २०-२४)

भारतीयांना मुलं हवी असण्यामागील मुख्य कारण आनंद आणि समाधान हे आहे. परंपरा, लिंग अपेक्षा किंवा कौटुंबिक दबाव याला जोडपी फारसे महत्त्व देत नाही.

पण अडथळेही खूप आहेत... आर्थिक, स्वत:चे घर, नोकरी

मूल नको असं म्हणणाऱ्या भारतीय दाम्पत्यांनी सांगितलेल्या अडचणीमध्ये आर्थिक, स्वत:चे घर आणि जबाबदारीचे अडथळे सांगितले.

यात ३८% आर्थिक अडचणी, २२% घर/निवासयोग्य जागेचा अभाव आणि २१% नोकरी नसणे/नोकरीची अस्थिरता.

टॅग्स :Healthआरोग्यIndiaभारत