शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

तुम्ही डोळे झाकून बसलाय, काही पावलं का उचलत नाही? शेतकरी आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला फटकार

By बाळकृष्ण परब | Updated: January 28, 2021 19:53 IST

Farmer Protest : प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते.

नवी दिल्ली - तबलिगी जमात मरकज प्रकरणी गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयानेशेतकरी रॅलीचा उल्लेख केला. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकार या विषयावर डोळे झाकून घेतले आहेत का? काही करत नाही, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र या रॅलीला हिंसक वळण लागले होते.आज सर्वोच्च न्यायालयामध्ये तबलिगी जमातीबाबत प्रसारमाध्यमांनी केलेल्या वृत्तांकनाबाबत जमियत उलेमा ए हिंद आणि पीस पार्टीसह अन्य लोकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना २६ जानेवारीच्या घटनेवरही केली टिप्पणी केली. न्यायालयाने सांगितले की, काही वृत्तांवर नियंत्रण एवढेच महत्त्वपूर्ण आहे जेवढे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीच्या तपासणी करणे आवश्यक आहे. मला माहिती नाही की सरकार यासाठी डोळे बंद करून का आहेत.सरन्यायाधीश म्हणाले की, फेक न्यूजमुळे हिंसा होत आहे. कुणाचे प्राण जातील, हे होता कामा नये. कुठल्याही वृत्तामुळे अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये. दरम्यान, केंद्र सरकारने सर्वोच्य न्यायालयात शपथपत्र दाखल करत सांगितले होते की, प्रसारमाध्यमांनी जमातच्या मुद्द्यावर रिपोर्टिंग करण्यापासून रोखता येणार नाही. हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. मरकजबाबत बहुतांश रिपोर्ट चुकीचे नव्हते असेही सरकारने सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार