शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Yogi Adityanath : "काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:41 IST

Yogi Adityanath And Rahul Gandhi : मुख्यमंत्री योगी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात निवडणूक सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांच्या बाजूने ते सभांना संबोधित करत आहेत. सध्या मुख्यमंत्री योगी मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात निवडणूक सभा घेत आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी सांगितलं की, मध्य प्रदेशात पुन्हा एकदा डबल इंजिनचे सरकार स्थापन होणार आहे.

"वाईट पद्धतीने काँग्रेसचा पराभव होतोय"

योगी आदित्यनाथ यांनी अजयगड, पन्ना येथे आयोजित जाहीर सभेत "राहुल गांधी केदारनाथच्या दौऱ्यावर गेल्याचं चित्र पाहून मला समाधान वाटलं. विधानसभेच्या सेमी फायनलमध्ये काँग्रेसचा पराभव होत असल्याची त्यांना आधीच खात्री आहे. म्हणूनच ते मैदान सोडून पळून गेले आहेत" असं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसच्या काळात उत्तराखंडमध्ये एक शोकांतिका झाली होती. केदारनाथ पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. काँग्रेस सरकारच्या काळात अनेक दिवस लोक चिंतेत होते, पण काँग्रेसने कोणाचीच दखल घेतली नाही. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारला सेवेची संधी देण्याची मागणी केली होती, पण तसं झाले नाही. नरेंद्र मोदींना संधी मिळताच उत्तराखंड आणि केंद्र सरकारने मिळून केदारनाथला भव्य स्वरूप दिलं आहे.

"अडचणीच्या काळात केदारनाथमध्ये प्रार्थना करताहेत"

राहुल गांधींच्या केदारनाथ दौऱ्याची खिल्ली उडवत योगी म्हणाले की, संकटकाळात राहुल गांधी केदारनाथला गेले हे चांगलं झाले. काँग्रेसचा पराभव होत आहे, त्यामुळेच अडचणीच्या काळात राहुल गांधी केदारनाथमध्ये राहून प्रार्थना करत आहेत.  काँग्रेस सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेस प्रत्येक गरिबांना रेशन सुविधा देऊनही हे करू शकली असती. पण तसं केलं नाही. राज्यात दीर्घकाळ काँग्रेसची सत्ता होती. मात्र डबल इंजिनच्या भाजपा सरकारने हे सर्व केलं. काँग्रेसला समस्या म्हणत योगी म्हणाले की, दहशतवाद हे काँग्रेसचे योगदान आहे. फरक स्पष्ट आहे, एक समस्या आहे आणि दुसरा उपाय आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकcongressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Electionमध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३