शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

दिल्लीकरांसाठी रात्र वैऱ्याची! यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली; पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 23:26 IST

Delhi Yamuna Water Level:  हत्तीकुंडातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीत पाणी घुसले आहे.

दिल्लीकरांसाठी आजची रात्र वैऱ्याची ठरण्याची शक्यता आहे. यमुनेने धोक्याची पातळी ओलांडली असून दिल्लीत रात्रभरात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती सतावू लागली आहे. यमुनेने रात्री ८ वाजताच 205.76 ही धोक्याची पातळी ओलांडली आहे. आता ही पातळी 207.49 मीटरवर गेल्याचे वृत्त आहे. 

हत्तीकुंडातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीत पाणी घुसले आहे. सोमवारी पहाटे तीन वाजता ३०९५२६ क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. यानंतर सलग दोन तास तीन लाख क्युसेकहून अधिक पाणी सोडण्यात आले. महसूल मंत्री आतिशी यांनी बोटीतून अधिकाऱ्यांसह यमुनेच्या विविध भागांची पाहणी केली. रेल्वे प्रशासनही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. 

रविवारी सकाळपर्यंत हथिनी कुंडातून ४५ हजार क्युसेक पाणी सोडले जात होते, ते वाढून तीन लाख क्युसेक झाले आहे. यामुळे दिल्लीतील यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढू शकते. यमुनेच्या खालच्या भागात सुमारे 40 हजार लोक राहतात. त्यांना सुरक्षित स्थळी पाठवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

टॅग्स :floodपूरRainपाऊस