शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

लैंगिक छळाच्या खोट्या तक्रारीत चिंताजनक वाढ, दिल्ली उच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:20 IST

Delhi High Court : अनेकवेळा अशा तक्रारीचा उपयोग फिर्यादी आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शस्त्रासारखा करून घेतात. अशा खोट्या तक्रारीविरुद्ध न्यायालयाने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

- डॉ. खुशालचंद बाहेती

नवी दिल्ली : विनयभंग, बलात्काराच्या खोट्या तक्रारीत वाढ झाली आहे. अनेकवेळा अशा तक्रारीचा उपयोग फिर्यादी आपली मागणी पूर्ण करून घेण्यासाठी शस्त्रासारखा करून घेतात. अशा खोट्या तक्रारीविरुद्ध न्यायालयाने कठोर भूमिका घेतली पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. एप्रिल, जून २०१९ मध्ये दोन वकिलांविरुद्ध आपसात बलात्काराचे गुन्हे दाखल झाले. तक्रारदार दोघांच्या महिला नातेवाईक होत्या. नंतर दोघांत समेट होऊन ३७६ चा गुन्हा रद्द होण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावताना बलात्काराच्या तक्रारींचा दुरुपयोगावर कडक टिपणी केली.

याचिकेतील मुद्दाप्रकरण वकिली व्यवसायातील व्यक्तींचे आहे. वकील संघाने याची दखल घेऊन दोघांना समजावून सांगितले. यामुळे तक्रारदार व आराेपींचा आपसात समेट झाला आहे. त्यांचा वाद आपसात मिटला असून तक्रारदाराची कोणतीही तक्रार राहिलेली नाही.

उच्च न्यायालयाचे मत

- विधी व्यवसायातील लोक बलात्काराच्या गुन्ह्याला क्षुल्लक समजतात हे दुर्दैवी आहे.- बलात्कार हा केवळ शरीरावर आघात नसून संपूर्ण व्यक्तिमत्त्व नष्ट करणारा अपराध आहे.- बलात्कार हा व्यक्तीविरुद्धच नव्हे तर समाजाविरुद्ध गुन्हा आहे. समेट झाला म्हणून गुन्हा रद्द करण्याचे अधिकार उच्च न्यायालयांनी वापरू नयेत, असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे.- बलात्कार हा आपसात समेट करण्यासाठी पक्षकारावर सोपविण्यायोग्य अपराध नाही.- गुन्हा रद्द करण्यासाठी दिलेली संमती दबावाखाली किंवा वर्षानुवर्षे सहन केलेल्या मानसिक तणावाखाली दिली असण्याची शक्यता असते.खोट्या तक्रारीमुळे पोलीस व न्यायालयाचा वेळ वाया जातो. त्यामुळे तो कायद्याचा दुरुपयोग आहे.

- न्या. सुब्रमण्यम प्रसार(सीआरएलएमसी १५२४/२०२१ दिल्ली उच्च न्यायालय) 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारी