शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता योग्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 06:33 IST

सीताराम येचुरी; सुवर्णपदक नाकारणाऱ्या रबिहाचे केले कौतुक; धाडसी भारतीयांमागे सर्वांनी उभे राहायला हवे

नवी दिल्ली : देशाच्या भवितव्याबद्दल युवापिढीला वाटणारी चिंता अतिशय योग्य आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेत पाँडेचरी विद्यापीठातील रबिहा अब्दुरहीम या विद्यार्थिनीने पाठिंबा दिला, तसेच शैक्षणिक गुणवत्तेबद्दल विद्यापीठाकडून मिळणारे सुवर्णपदक स्वीकारण्यास तिने नकार दिला, ही अतिशय योग्य कृती आहे, असे माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी म्हटले आहे.

रबिहा अब्दुरहिम ही विद्यार्थिनी मूळची केरळची असून, तिने पाँडेचरी विद्यापीठातून ‘मास कम्युनिशेकन’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या विद्यापीठाच्या झालेल्या पदवीदान समारंभाला रबिहाला उपस्थित राहू देण्यात आले नव्हते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया विद्यार्थ्यांना तिने पाठिंबा दर्शविला होता. सीताराम येचुरी यांनी टष्ट्वीटमध्ये म्हटले आहे की, रबिहासारख्या धाडसी व देशभक्त भारतीयांमागे आपण सर्वांनी उभे राहायला हवे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शने करणाºया व भारतात शिकण्यासाठी आलेल्या एका जर्मन युवतीला हा देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.जनतेचा आवाज दडपला : ते म्हणाले की, राज्यघटनेमध्ये भारतीय संघराज्याची जी संकल्पना मांडली त्याच्या विसंगत चित्र सध्या दिसत नाही का? केंद्र सरकारने जनतेचा आवाज दडपण्याला काही मर्यादाच उरलेली नाही. मात्र, भारत व जगातील लोकांना नेमके काय चालले आहे, ते बरोबर माहिती आहे.

टॅग्स :IndiaभारतEconomyअर्थव्यवस्था