शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

180 किमीच्या वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या काचा फुटल्या...वाचा काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:26 IST

रविवारी दुपारी 12.15 मिनिटांनी  ट्रेन 18 ची अंतिम चाचणी घेण्यात आली.

नवी दिल्ली : देशातील इंजिनाशिवाय धावणारी पहिली ट्रेन 18 चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 29 डिसेंबरला करण्यात येणार आहे. ही ट्रेन चाचणीसाठी सफदरजंग स्टेशन ते आग्राच्या केंट स्टेशनपर्यंत चालविण्यात आली. या चाचणीवेळी ट्रेनचा वेग 180 किमी प्रतितास होता. तसेच ही अंतिम चाचणी यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला. मात्र, यावेळी ट्रेनच्या काचा फुटल्याचे आढळून आले आहे.

रविवारी दुपारी 12.15 मिनिटांनी  ट्रेन 18 ची अंतिम चाचणी घेण्यात आली. यावेळी ही ट्रेन दिल्लीहून आग्राला जात असताना काही समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या.

इंटीग्रल कोच फॅक्टरीच्या व्यवस्थापकांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेस की ट्रेन 18 ने 180 किमी प्रतितास एवढा वेग पकडला होता. रेल्वेच्या माहितीनुसार ही ट्रेन 181 किमीचा वेग पकडते.

दिल्लीला मोठ्या काचा असलेल्या मेट्रोची जवळपास 10 वर्षांपासूनची सवय आहे. मात्र, काही समाजकंटकांनी नव्या ट्रेनवर दगडफेक केल्याने रेल्वेच्या चिंता वाढल्या आहेत. 

टॅग्स :railwayरेल्वेdelhiदिल्ली